चौथी-सातवीतल्या विद्यार्थ्यांना-शाळाच निवडायची स्कॉलरशिप-अभ्यासक्रमाचं-प्रशिक्षण त्यांना द्यायची परीक्षा-केंद्रात नेऊन-परीक्षा-उपरान्त परत आणायची सगळीच जबाबदारी शिक्षकांची, ही घटनाही तेव्हाची
शाळा सदा गरीब पण शिक्षकांचं हृदय विशाल-सागर तुटपुंज्या पगाराचे पैसे आनंदाने खर्चायचे विद्यार्थ्यांवर माहीत असूनही शाळेकडून परत मिळणार नाहीत पैसे, असं असूनही परीक्षार्थींना नेण्यास, ते आतुर असायचे
Leave a Reply